आईवडिल गावाकडून आले. बॅग ठेवताच वडिल म्हणाले, मी पहिल्यांदा आंघोळ करून घेतो. बसमध्ये फारच घाणेरडा वास होता. जाता जात नाहीये अजून. आई म्हणाली, मळीचा वास असाच पाठलाग करत असतो. रस्त्यात साखर कारखाना लागत…
या सद्गृहस्थांची आणि माझी प्रत्यक्ष ओळख तशी अलीकडची. ते उस्मानाबादचे. गेल्या तीन वर्षात आमच्या ब-याच भेटीगाठी झाल्या. निरनिराळ््या विषयांवर गप्पा झाल्या. मात्र काही दिवसांपूर्वी सहज गप्पात मी त्यांना…