सकाळदुपारची वेळ कशीही जाते; मात्र संध्याकाळनंतर भयंकर अस्वस्थ व्हायला होतं. अशावेळी रिकामपण असू नये. कुणी ना कुणी सोबत गप्पा मारायला असावं, एकदा का दहा वाजून गेले आणि जेवून झोपलं की, सकाळपर्यंत नोफिक…
गाव सोडावं लागलं तसं आईवडिलांनी घरातले देव, टाक, नवरात्र वगैरे सणंवारं मोठ्या भावाकडे सुपूर्द केले आणि देवाधिकातून अंग काढून घेतलं. तुम्ही खूप वर्ष केलं, आता वय झालंय, मानवणार नाही म्हणून उपासतापासही…
रात्रपाळी होती. शहरआवृत्तीची पानं गेली होती, फक्त पहिलं पान बाकी होतं. ऐनवेळेवर येणा-या बातमीसाठी बॉटमची जागा सोडली होती. त्याला पर्यायी बातमीही होतीच. तेवढ्यात राज्य पुरस्कार जाहीर झाल्याची बातमी कळ…